भाषण मराठी - निबंध, भाषणे, उपयुक्त माहिती आणि बरेच काही

  • जीवन चरित्र
  • ज्ञानवर्धक माहिती
  • पक्षी माहिती
  • प्राणी माहिती

100+ मराठी विषयावरील निबंध | Essay In Marathi | Marathi Nibandh

Marathi Essay Topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. वेगवेगळ्या विषयांवर Marathi Nibandh lekhan करायला सांगितले जाते, म्हणूनच आम्ही येथे देत आहोत 100+ मराठी निबंध विषय.  हे सर्व निबंध मराठी भाषेतील तज्ञ मंडळी द्वारे अतिशय सोप्या भाषेत लिहिलेले आहे. आम्हाला आशा आहे की हे निबंध आपण सर्वाच्या नक्कीच उपयोगात येतील.

आमच्या या वेबसाईट वर विविध विषयावरील मराठी निबंध आणि भाषणे उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यासाठी हे निबंध उपयुक्त आहेत. म्हणून जर तुम्हाला केव्हाही मराठी निबंध किंवा मराठीतील इतर माहिती लागली तर आपण bhashanmarathi.com या आमच्या या वेबसाईट वर भेट देऊ शकतात.

my favourite writer essay in marathi

मराठी निबंध यादी | marathi essay topics

  • माझी आई निबंध मराठी
  • माझे बाबा / वडील 
  • माझी शाळा निबंध मराठी
  • माझी सहल मराठी निबंध
  • माझी आजी निबंध
  • माझे आजोबा निबंध
  • माझे गाव निबंध
  • माझे शेजारी निबंध

माझा आवडते मराठी निबंध

  • माझा आवडता छंद पुस्तके वाचन
  •   माझा आवडता छंद चित्रकला 
  •  माझा आवडता छंद क्रिकेट खेळणे
  • माझा आवडता छंद नृत्य 
  • माझा आवडता मित्र निबंध मराठी
  • माझे आवडता शिक्षक निबंध
  • माझे आवडते पुस्तक 
  • माझा आवडता नेता
  • माझा आवडत अभिनेता  
  • माझे आवडते संत
  • माझा आवडता विषय गणित
  • माझे आवडते फळ आंबा 
  • माझे आवडते फूल गुलाब 
  • माझे आवडते कार्टून 
  • माझे आवडते लेखक
  • माझे आवडते पर्यटन स्थळ
  • माझा आवडता शास्त्रज्ञ
  • माझा आवडता कलावंत
  • माझी आवडती कला
  • माझा आवडता समाजसुधारक

प्राण्यावर मराठी निबंध

  • माझा आवडता प्राणी कुत्रा 
  • माझा आवडता प्राणी सिंह 
  • माझा आवडता प्राणी बैल 
  • माझा आवडता प्राणी मांजर 
  • माझा आवडता प्राणी ससा 
  • माझा आवडता प्राणी हत्ती
  • माझा आवडता प्राणी घोडा निबंध

पक्ष्यावर मराठी निबंध

  •  माझा आवडता पक्षी मोर

खेळावरील मराठी निबंध

  • माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध
  • माझा आवडता खेळ फुटबॉल
  • माझा आवडता खेळ बॅडमिंटन 
  • माझा आवडता खेळ खो खो 
  •   माझा आवडता खेळ कबड्डी
  • माझा आवडता खेळ लंगडी
  • खेळांचे महत्व

ऋतूवरील मराठी निबंध

  • पावसाळा मराठी निबंध
  • उन्हाळा मराठी निबंध
  • हिवाळा मराठी निबंध 

सणांवर मराठी निबंध

  • दिवाळी निबंध मराठी
  • नाताळ मराठी निबंध 
  • मकरसंक्रांती मराठी निबंध 
  • ईद मराठी निबंध
  • रक्षाबंधन मराठी निबंध
  • होळी मराठी निबंध 
  • प्रजासत्ताक दिन निबंध 
  • गुढीपाडवा निबंध
  • गणेश उत्सव मराठी निबंध

महान व्यक्तीवर मराठी निबंध

  • माझा आवडता नेता 
  • शिवाजी महाराज मराठी निबंध
  • महात्मा गांधी निबंध 
  • सुभाष चंद्र बोस निबंध 
  • लोकमान्य टिळक निबंध
  • स्वामी विवेकानंद निबंध
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध
  • एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध
  • गौतम बुद्ध निबंध
  • मदर टेरेसा निबंध

सामाजिक मुद्दे मराठी निबंध

  • झाडे लावा झाडे जगवा 
  • पाणी आडवा पाणी जिरवा
  • कोरोना वायरस निबंध मराठी
  • प्रदूषण एक समस्या 
  • प्लास्टिक मुक्त भारत 
  • शेतकरी निबंध 
  • माझा देश भारत 
  • माझा महाराष्ट्र मराठी निबंध 
  • माझे स्वप्न
  • भ्रष्टाचार मुक्त भारत निबंध
  • लेक वाचवा लेक शिकवा  
  • बालकामगार मराठी निबंध
  • बेरोजगारी एक समस्या मराठी निबंध
  • पर्यावरण संवर्धन काळाची गरज
  • साक्षरतेचे महत्व
  • लोकसंख्या वाढ निबंध
  • निसर्ग माझा मित्र/सोबती मराठी निबंध
  • स्त्री शिक्षणाचे महत्व 
  • स्वच्छ भारत अभियान निबंध 

तंत्रज्ञान मराठी निबंध

  • मोबाइल: श्राप की वरदान
  • संगणक शाप की वरदान
  • विज्ञान शाप की वरदान
  • मोबाइल नसता तर निबंध
  • सोशल मीडिया निबंध
  • ऑनलाइन शिक्षण मराठी निबंध

कल्पना मराठी निबंध

  • जर पाऊस पडला नाही तर निबंध
  • मला पंख असते तर मराठी निबंध
  • मी सैनिक झालो तर 
  • जर सूर्य उगवला नाही तर 
  • माझ्या स्वप्नातिल भारत 
  • आई संपावर गेली तर
  • आरसा नसता तर निबंध
  • परीक्षा नसत्या तर
  • मी पंतप्रधान झालो तर
  • शेतकरी संपावर गेला तर
  • मी मुख्यमंत्री झालो तर
  • मी मुख्याध्यापक झालो तर
  • मला लॉटरी लागली तर
  • सूर्य मावळला नाही तर

आत्मकथा मराठी निबंध

  • शेतकऱ्याची आत्मकथा निबंध
  • पुस्तकाची आत्मकथा निबंध  
  • नदीची आत्मकथा निबंध 
  • झाडाची आत्मकथा
  • सैनिकाचे आत्मवृत्त
  • पृथ्वीचे मनोगत
  • पोपटाचे मनोगत निबंध
  • घड्याळची आत्मकथा
  • सायकल चे आत्मवृत्त
  • सूर्याची आत्मकथा
  • पुरग्रस्तचे मनोगत
  • वृत्तपत्राचे मनोगत
  • फुलाची आत्मकथा
  • मी आरसा बोलतोय (आरश्याची आत्मकथा)
  • रस्त्याचे आत्मकथन
  • छत्री ची आत्मकथा

वर्णनात्मक निबंध 

  • पावसाळ्यातील एक दिवस
  • माझा महाविद्यालयातील पहिला दिवस
  • माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस
  • ताजमहल मराठी निबंध
  • मी पाहिलेला अपघात मराठी निबंध
  • माझे बालपण मराठी निबंध
  • लॉकडाऊन अनुभवतांना मराठी निबंध
  • माझा वाढदिवस
  • मी पाहिलेली जत्रा
  • माझे पहिले भाषण
  • माझ्या शाळेतील अविस्मरणीय दिवस
  • मी अनुभवलेला पाऊस निबंध

महत्वाचे निबंध 

  • व्यायामाचे जीवनातील महत्त्व
  • वाचनाचे महत्व
  • शिक्षणाचे महत्व
  • स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध
  • मराठी भाषेचे महत्व 
  • वेळेचे महत्व मराठी निबंध 
  • ग्रंथ हेच गुरु निबंध
  • कष्टाचे महत्व
  • आदर्श विद्यार्थी
  • आदर्श नागरिक मराठी निबंध

या लेखात आम्ही  https://www.bhashanmarathi.com/  वर असलेले सर्व निबंध एकत्रित केलेले आहेत. म्हणून जर आपणास कोणताही मराठी निबंध (Marathi Nibandh) आवश्यक असेल तर आपण त्याला या page वर प्राप्त  शकाल. 

या पोस्ट मध्ये दिलेले marathi essay topics पैकी मध्ये आपण एखादा नवीन निबंध पाहू इच्छित असाल तर आम्हाला कमेन्ट करून सांगा, म्हणजे आम्ही लवकरात लवकर त्यावर निबंध उपलब्ध करून देऊ.

9 टिप्पण्या

my favourite writer essay in marathi

sir,khup chaan lihita apan. current affairs var pan essays lihaal tar faida hoil amhala. jase online shikshan : shaap ki vardan, shaaletil shikshan ki online shikshan, corona, social distancing etc.

Sir khup छान lihita Your Great sir

Ho kharach tumhi essay khup chan lihita thank you so much sir

this essays are very very helpful for us ... its help mi in ma diwali hw its save ma time .. thank you so much sir .

Ha eassy mla khup avadla khup bhari lihtos

Bhaari ahet majhe 8 mark purna bhetle nibandha lihilya war thank you so much ajun corona warti ek nibandha saperate dya pls

Thanks for all essays I use them for my holiday hw it save my time THANK YOU SO MUCH 😘

my favourite writer essay in marathi

आपण खरोखर खूप सुंदर निबंध लिहिलेले आहेत. आमच्या शाळेत ज्या निबंध स्पर्धा होतात त्यावेळी मुले यातील refrenace घेत असतात.दहावीत शिकणाऱ्या मुलांची निबंध लेखनाची भीती आपल्या निबंधांमुळे कमी झाली आहे.

  • Birthday Wishes in Marathi

Contact form

my favourite writer essay in marathi

मराठी खबर – ताज्या बातम्यांचा अचूक वेध घेणारं मराठी संकेतस्थळ

माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध | My Favorite Season Essay in Marathi

मराठी खबर | ऑगस्ट 13, 2023 जुलै 3, 2023 | शिक्षण

या लेखात आपण माझा आवडता ऋतू (My Favorite Season Essay in Marathi) या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत. प्रत्येकाचा आवडता ऋतू वेगवेगळा असू शकतो. याठिकाणी आपण पावसाळ्यावर निबंध (Essay on Rainy Season in Marathi) लिहिला आहे. पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे वेगवेगळ्या टप्प्यात निबंधलेखन केले आहे. शाळा सुरु झाल्यानंतर शिक्षक माझा आवडता ऋतू किंवा पावसाळ्यावर निबंध लिहायला सांगतात. त्यावेळी हि माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.

दहा ओळींमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 10 Lines)

१. पावसाळा हा ऋतू उन्हाळ्यानंतर येतो.

२. पावसाळा ऋतू जून मध्ये सुरू होऊन सप्टेंबरमध्ये संपतो.

३. उन्हाळी सुट्टीनंतर पावसाळा ऋतूमध्ये आमची शाळा सुरू होते.

४. पावसाळ्यामध्ये आकाशात निळेभोर ढग दाटून येतात, त्यामुळे सर्वत्र अंधार पडल्यासारखे वाटते.

५. या ऋतूमध्ये रस्ते आणि जमीन सगळीकडे पाणी असते त्यामुळे चिखल होतो.

६. मला पावसात भिजत-भिजत खेळायला खूप आवडते.

७. पावसामुळे आपल्याला शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी मिळते.

८. पावसाळ्यामध्ये मला माझ्या आवडीचे इंद्रधनुष्य दिसते.

९. शेतकऱ्यांसाठी पावसाळा अतिशय मेहनतीचा ऋतू असतो, या काळात शेतकरी खूप मेहनत करून आपल्या सर्वांसाठी अन्न तयार करतात.

१०. सर्व ऋतूंमध्ये पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे.

आणखी वाचा : स्वातंत्र्यदिन मराठी निबंध

तीनशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Essay in Marathi in 300 Words)

पावसाळा हा माझा सर्वात आवडीचा ऋतू आहे, कारण यामध्ये माझा जीव की प्राण असलेला पाऊस पडतो. पावसाळ्यामध्ये जवळपास सतत पाऊसधार बरसतच असते. तसेच पाऊस पडो किंवा न पडो  आकाश नेहमी काळ्या ढगांनी दाटलेलेच असते.

पावसाळा ऋतू हा वर्षातील सर्वोत्तम आणि सर्वात आल्हाददायी हंगाम आहे. प्रदीर्घ मोठ्या कडक उन्हाळ्यानंतर तो जमीन, मानव आणि प्राण्यांसाठी खऱ्या अर्थाने सुख-समाधान घेऊन येतो. पाऊस सर्वांनाच आवडतो, निसर्ग स्वतः त्याच्या आगमनाने सुखावून जातो असे दिसते.

कोरड्या जमिनीवर पहिला पाऊस पडताच, एक कस्तुरीहूनही सुंदर मनमोहक सुवास सर्वदूर पसरतो, हवा आणि जमीन स्वच्छ आणि ताजी दिसते. कोरड्या आणि निर्जीव पडलेल्या जमिनीवर नवीन लहान-लहान झाडे आणि गवत उगवते. निसर्ग पुन्हा त्याच्या मूळ रुपात येतो.  उन्हाळ्यात मलूल पडलेले त्याचे वैभव पुन्हा नव्याने प्रकट करतो. कीटक, सरपटणारे प्राणी, उभयचर इत्यादींसह पृथ्वीवरील सर्वच प्राणी सुप्तावस्थेतून बाहेर पडतात आणि दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा पर्यावरणाच्या समतोलात स्वतःला झोकून देतात.

आणखी वाचा : माझी सहल मराठी निबंध

पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर अनेक पिके अवलंबून असल्याने पावसाळा शेतकऱ्यांसाठी सुद्धा वरदानच ठरतो. मान्सूनच्या आगमनानंतर पेरलेल्या पिकांना खरीप पिके म्हणतात आणि त्यात तांदूळ, मका, कडधान्ये, बाजरी इ. यांचा समावेश होतो. या पिकांना ठराविक प्रमाणात पाणी लागते, जे केवळ पावसाने मिळू शकते. भारत, बांगलादेश आणि यांसारखे अनेक विकसनशील देश पिकांच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असतात.

मला पावसाळा हा ऋतू त्यामध्ये चाखायला मिळणाऱ्या विविध फळांमुळे सुद्धा फार आवडतो. पावसाळ्याच्या तोंडापर्यंत आपल्याला फळांचा राजा असणाऱ्या आंब्याचा आस्वाद घेता येतो. तसेच पावसाळ्यातील सर्वात जास्त पसंतीचे फळ म्हणजे जांभूळ किंवा जामुन होय. मी जांभूळ फळ खाण्यासाठी म्हणून पावसाळ्याची अगदी चातकासारखी वाट बघत असतो. याशिवाय मनुका, लिची, पीच, डाळिंब, सफरचंद इत्यादी फळांचे उत्पादन सुद्धा पावसाळ्यात होते.

पावसाळा हा वर्षातील सर्वोत्तम ऋतू आहे यात कुठलीही शंका नाही. हिवाळा आणि उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यातील हवामान आरामदायक आणि अतिशय आनंददायी आहे. असे असले तरी, आर्थिक दृष्टिकोनातून बघतानासुद्धा शेतकरी आणि कृषी व्यापारी यांच्यासाठी हा ऋतू खूप महत्त्वाचा ठरतो. 

आणखी वाचा : वेळेचे महत्व मराठी निबंध

पाचशे शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू मराठी निबंध (My Favorite Season Marathi Essay in 500 Words)

मित्रानो, अनेक लोकांना पावसाळा आवडतो. लहानपणापासून पाऊस सुरू झाला की माझ्याही अंगात एक वेगळाच आनंद संचारतो. नवीन शाळेची सुरुवात, नव्या वह्यापुस्तकांचा छान वास जोडीला मातीचा सुगंध, निसर्गाचा ताजेपणा, शेतीची कामे करताना शेतकऱ्यांची उडालेली  धांदल आणि वरून बरसणारा वरुणराजा हे दृश्य बघणं अगदी मनोहर असते. आम्हा विद्यार्थ्यांना पावसाचे महत्त्व सांगणाऱ्या कविता आणि पावसाची प्रक्रिया आणि त्याची वेळ शिकवणारे भूगोल आणि विज्ञानातील धडे अभ्यासाची अनावर गोडी लावतात.

पावसाचे कितीही सुंदर वर्णन केले तरी ते कमीच पडते. कधी कधी असं वाटतं की निसर्ग आपले संपूर्ण सौंदर्य फक्त पावसातच व्यक्त करत असेल. कविता आपल्या शब्दात अनेक प्रकारे पाऊस साठवते. पावसाचे पाणी, त्याचा आवाज, मातीचा सुगंध, संपूर्ण जंगल आणि हिरवाईने नटलेलं शेत पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते.

पाऊस सुरू होण्यापूर्वी अनेक गूढ घडामोडी सुरू होतात. पक्षी, प्राणी, वनस्पती सजग होतात. ढगांची शंखासारखी गर्जना सुरू होते, आणि मग हळूहळू पावसाचे थेंब जमिनीवर पडतात. 

त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. पावसाळा हा ऋतू जून ते सप्टेंबर पर्यंत असतो. शाळा सुरू होणे आणि पावसाचे आगमन एकाच वेळी होत असते. शाळेचा नवा वर्ग आणि पावसाची रिमझिम एकाच वेळी सुरू होते. त्यामुळे पावसाचे अन माझे नाते फार जुने आहे.

आणखी वाचा : झाडांचे महत्त्व मराठी निबंध

२१ वे शतक अनेक बदलांचे साक्षीदार बनले आहे. हे बदल प्रामुख्याने राहणीमानाबाबतचे बदल आहेत. त्यामुळे भारत हा कृषीप्रधान देश असूनही शहरी भागात आता पावसात फारसा रस उरलेला दिसत नाही. असे असले तरीही ग्रामीण आणि निमशहरी भागात मात्र पावसाची सुरुवात ही नव्या जीवनाची सुरुवात झाल्यासारखे वाटते.

निसर्गाचे चक्र नेहमी एका विशिष्ट पद्धतीने चालू असते. हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू वेगवेगळ्या पद्धतीने पृथ्वीच्या सर्व परिस्थितीची काळजी घेतात तर पावसाळा पृथ्वीला पाण्याचे दान देतो. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणातील बदलामुळे ढग तयार होतात आणि चार महिन्यांच्या कालावधीत पाण्याच्या रूपात जमिनीवर पुन्हा बरसतात. याला जलचक्र असे देखील म्हणले जाते, कारण हे चक्र दरवर्षी पुन्हा पुन्हा घडत असते.

मला पावसाळा हा ऋतू आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्ट सजीव रूपात कार्यरत असते. हवा, पाणी आणि झाडं आपल्या आयुष्यात नवे रंग भरतात, आपल्या मनाला नवी उभारी देतात.  मस्त गारवा आणि सुगंधी, हिरवागार, आल्हादादयक निसर्ग  या दृश्यामुळे मला पाऊस खूप आवडतो. दरवर्षी पहिल्या पावसात भिजणे हे माझे जणू नित्य कर्तव्यच झाले आहे.

पावसाळ्यात पक्षी सुद्धा आनंदून जातात कोकिळ पक्षी तल्लीन होऊन गाणे गातो तर पोपट आणि मोर पावसात बेभान होऊन नाच करण्याचा आनंद लुटतात. पावसात नाचणारा मोर हे एक आकर्षक आणि मनमोहक सौंदर्याचे उदाहरण आहे. शेतीची सर्व कामे पावसाळ्यात केली जातात. शेतकरी उभ्या जगाच्या वर्षभराच्या अन्नाची सोय करण्यासाठी पावसाळ्यात धान्याचे उत्पादन घेतो. त्यामुळे वर्षभरातील पाळीव प्राणी आणि माणसांचे जनजीवन सुखकर होण्यास मदत मिळते, तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतही भर पडते.

मित्रानो आपण पावसाचे कितीही मोठे चाहते असलो तरी सध्या मात्र पाऊस अनियमित होऊ लागला आहे. प्रदूषण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचा प्रचंड प्रमाणात झालेला ऱ्हास यामुळे निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. जंगलतोड हा देखील एक पावसाच्या अनियमित होण्यास कारणीभूत असलेला घटक आहे. वृक्षतोड व बेसुमार जंगलतोड यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र दिसते. शिवाय, पावसामुळे शहरातील पिण्याच्या पाण्यात कपात केली जाते, त्यामुळे शहरी लोक केवळ न पडणाऱ्या पावसाचा तिरस्कार करतात, मात्र पाऊस न पडण्यात कारणीभूत असणाऱ्या वृक्षतोड आणि प्रदूषणासारख्या गोष्टींवर आळा घालताना दिसत नाहीत.

आपण आपली जाणीव आणि निसर्गाविषयी असणारी संवेदनशीलता कुठेतरी वाढवली पाहिजे. पाऊस आपल्यासाठी जीवन आहे. निसर्ग काहीही न मागता आपल्या खाण्यापिण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करतो. त्यामुळे मानवाला पावसाचे खूप उपकार आहेत असे म्हणता येईल.

आणखी वाचा : माझी आई मराठी निबंध

एक हजार शब्दांमध्ये माझा आवडता ऋतू- पावसाळा मराठी निबंध (My Favorite Season- Rainy Season Marathi Essay in 1000 Words)

पावसाचे आघात झेलूनच

माती बनते सुगंधी…

तिचा गोडवा पसरताच 

वातावरण होते आनंदी…

मित्रहो, आपल्या भारत देशात वर्षभरात तीन ऋतू बघायला मिळतात.  ज्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा ह्या ऋतूंचा समावेश होतो. मात्र उप-ऋतू विचारात घेतल्यास आपल्या देशात उन्हाळा, पाऊस, हिवाळा, हिवाळापूर्व, शरद आणि वसंत ऋतु असे एकूण सहा ऋतू पडतात जे दर दोन महिन्यांनी बदलतात.

ऋतूंच्या नावानुसार पृथ्वीचे वातावरण सुद्धा बदलते, त्यातील एक म्हणजे पावसाळा, जो संपूर्ण वर्षभरातील सर्वात आल्हाददायक ऋतू आहे.

पावसाळ्यात, खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस पडतो, अनेक वेळा आठवडे-आठवडे सतत पाऊस पडतो.  जुलैमध्ये सुरू होणारा पाऊस ऑगस्टमध्ये थांबतो.

पावसाळ्याचे आगमन झाले की, सगळीकडे आनंद आणि हिरवळ यांना उधाण येते, उकाड्याने आणि उष्माघाताने त्रासलेले जनजीवन पावसाने काहीसे सुखावते.

पावसाळ्यात लहान मुले खूप खेळतात आणि पावसाच्या पाण्यात त्यांच्या कागदी होड्या सोडतात,  त्याचप्रमाणे शेतकरी देखील त्याचे पीक बहरत असल्याने खूप आनंदी होतो. 

जंगलातील वाळलेल्या  झाडांची नवीन अंकुरलेली फुटवे पावसाळ्यात पुन्हा उगवली जातात. कोरड्या, काळ्या, उजाड टेकड्यांवर हिरवाईची चादर पसरलेली आहे, सगळीकडे रंगीबेरंगी फुले दिसत आहेत असे दृश्य केवळ पावसाळ्यातच बघायला मिळते.

आणखी वाचा : राष्ट्रीय एकात्मता मराठी निबंध

नद्या, तलाव, सरोवरे, बंधारे आदी सर्वच पाण्याने तुडुंब भरले जातात, संपूर्ण वातावरण थंडगार आणि आल्हाददायक होऊन जाते. प्राणी हिरवे गवत आणि लहान सहान झुडपे खाण्याचा मनमुराद आनंद लुटतात. असा पावसाळा सर्वांनाच आवडतो यात काही नवल नसावे. पावसाळ्याचे आगमन ही पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी जणू आनंदाची गुरुकिल्लीच आहे.

पावसाळा हा सर्व ऋतूंमध्ये सर्वोत्तम ऋतू मानला जातो, जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा पृथ्वीचा कण अन कण आवेशाने अगदी फुलून जातो.

उन्हाळ्यानंतर पृथ्वीवर जेव्हा मान्सूनचा पहिला पाऊस पडतो, तेव्हा जमिनीतून एक मंद असा सुवासिक वास येतो, ज्याच्या पुढे जगातील सर्वात महाग सुवासिक अत्तर देखील फिके पडते.

आपला देश उष्ण कटिबंधीय क्षेत्रात येतो, त्यामुळे आपल्याकडे उष्णता अधिक असते, तसेच नद्यांमध्ये सुद्धा पाण्याची बारा महिने उपलब्धता नसते, त्यामुळे आपल्याकडे पाण्याची कमतरता असते. ह्याच कारणामुळे आपल्या देशात पावसाळ्याचे महत्त्व अधिकच वाढते, पावसाळा आला की सर्वांच्याच मनाला आनंद होतो.

पाऊस चांगल्या प्रमाणात झाला की, देशाच्या प्रत्येक भागातील पिके चहूबाजूंनी हिरवाईने नटतात जणू पृथ्वीने हिरवी शालच पांघरली आहे.

पावसाळ्यात सर्व नदी नाले आणि तलाव पाण्याने काठोकाठ भरले जातात, त्यामुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांना पिण्याचे गोड पाणी मिळते.

पावसामुळे पृथ्वीच्या भूजल पातळीतही वाढ होते त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो आणि थंडगार वारे सगळीकडे फिरत वातावरणाला अगदी प्रफुल्लित करतात. पाऊस चांगला झाला तर देशाची प्रगतीही वेगाने होते.  बहुतांश पाणीटंचाई मान्सूनच्या पावसाने पूर्ण होत असल्याने पावसाचे महत्त्व आपल्या जीवनात अतुलनीय आहे.

पावसाळ्याचा लाभ संपूर्ण पर्यावरणाला मिळतो.

शेतकऱ्यांसाठी पावसाळा हा एखाद्या वरदानापेक्षा कमी नसतो कारण पावसाळ्यापूर्वी शेतकरी आपल्या शेतात मशागत करून व खत टाकून शेत तयार करतात.

कडाक्याच्या उन्हात शेतकरी दिवसभर काबाडकष्ट करतो आणि मग ढग कधी दाटून येतात आणि पाऊस कधी पडतो हे पाहण्यासाठी आकाशाकडे टक लावून बसतो.

 आपल्या देशातील बहुतांश शेतकरी मान्सूनवर आधारित पावसावरच आपली पिके पेरतात. 

आणखी वाचा : स्वच्छतेचे महत्व मराठी निबंध

आपल्या पृथ्वीच्या पर्यावरणाचे चक्र सुरळीतपणे चालवण्यासाठी पावसाळ्याचे खूप महत्त्व आहे, जर पाऊसच अस्तित्वात नसेल तर संपूर्ण पर्यावरण व्यवस्था बिघडेल.

सर्वत्र पाण्यासाठी मारामार होईल, मग पृथ्वीवर जीवन जगणे कठीण होऊन जाईल.कारण पाऊस आला की जनावरांसाठी चारा आणि इतर पिकांनाही पाणी उपलब्ध होते तसेच संपूर्ण जीवसृष्टी साठी पिण्याच्या पाण्याची सोय होते.

पृथ्वीचे जन-जीवन पुन्हा एकदा पूर्वपदावर येते. म्हणूनच असा हा आपल्या पर्यावरणासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा पावसाळा मला मनापासून आवडतो.

कडक उन्हामुळे सर्व झाडे, झुडपे, गवत सुकून जाते, तसेच पाण्याचे तळे, नद्या कोरड्या पडतात, त्यामुळे जनावरांना सुद्धा खायला काहीच मिळत नाही आणि पिण्यासाठी पाणीही उरत नाही. मात्र पावसाळा आला की पुन्हा पाणी आणि अन्नाची टंचाई दूर होते, त्यामुळे पावसाळा जनावरांसाठी सुद्धा अमृतसारखं काम करतो.

उष्णतेमुळे आणि अति तापमानामुळे पृथ्वीवरील पाणी वाफ होऊन उडून जाते आणि मानवाकडून भूजलाच्या अतिशोषणामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होते त्यामुळे पृथ्वी तापते परिणामी आपल्याला शुद्ध पाणीही प्यायला मिळत नाही.

पावसाळा आला की पावसामुळे भूजल पातळी वाढते, त्यामुळे पृथ्वीचे तापमानही कमी होते आणि आपल्याला शुद्ध पाण्याची उपलब्धता पुन्हा होते.

आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे, त्यामुळे येथील बहुतांश उत्पन्न हे शेतीतूनच येते, त्यामुळे ज्या वर्षी चांगला पाऊस पडत नाही, त्या वर्षी सर्व वस्तूंचे भाव वाढतात आणि व्यवसाय संथ गतीने चालतो. मात्र पाऊस जर चांगला झाला तर शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते आणि ते बाजारात येऊन नवीन वस्तू खरेदी करतात, त्यामुळे व्यवसायात झपाट्याने वाढ होते.

आजही आपल्या देशाच्या उत्पन्नापैकी 70% पेक्षा जास्त उत्पन्न हे शेतीतून होते, त्यामुळे आपल्या देशातील बहुतांश लोक अजूनही शेतकरी आहेत.

त्यामुळे जेव्हा जेव्हा जास्त पाऊस पडतो आणि पीक चांगले येते तेव्हा शेतीसह प्रत्येक प्रकारच्या व्यवसायात तेजी येते.

मित्रहो, ज्यापद्धतीने पावसाळ्याचे फायदे आहेत त्याचप्रमाणे पावसाळ्यामुळे काही प्रमाणात नुकसान सुद्धा होते, मात्र हे नुकसान बऱ्याचदा मानवनिर्मित कारणांमुळे असल्याचे दिसून येते. 

आणखी वाचा : माझी शाळा मराठी निबंध

अतिवृष्टीमुळे किंवा नदी-नाल्यांमध्ये पावसाचे पाणी सामावू न शकल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते ज्यामुळे पीके,  सार्वजनिक संपत्ती, जनावरे, घरे इत्यादीचे मोठे नुकसान होते. हा पूर देखील मानवाने केलेल्या चुकांमुळेच येतो, कारण मानवाने जंगले कापली आहेत, गटारांमध्ये कचरा टाकून त्यांना अडवले ज्यामुळे पाणी पारंपरिक जलप्रवाहांमध्ये बसत नाही, आणि हे पाणी मानव-वसाहतींमध्ये शिरून पूर निर्माण होण्यास कारणीभूत ठरते.

पुरामुळे होणाऱ्या जीवितहानिस मानवच कारणीभूत आहे, कारण मानवाने नद्यांच्या जवळ आपले राहण्याचे ठिकाण बनविले आहे आणि त्यांचे प्रवाह अडवले आहेत त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली जाते.

मानवाने आपल्या मर्यादेत राहिल्यास पूरपरिस्थिती एवढे भयंकर स्वरूप धारण करू शकत नाही.

पावसाळ्यात कॉलरा, मलेरिया, त्वचारोग, खोकला, सर्दी इत्यादी मोसमी आजारांचे प्रमाण खूप जास्त असते, परंतु यातील बहुतांश आजार हे मानवाकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे होतात हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

मानवाने पर्यावरणाची काळजी घेतली तर पावसाळ्यात कोणतेही आजार होणार नाहीत.

अतिवृष्टीमुळे जमिनीची धूप सुरू होते, ज्यामुळे बारीक, सुपीक माती वाहून जाते. जे पर्यावरण आणि पिकांसाठी चांगले नसते.

जमिनीची धूप होण्याची परिस्थिती सध्या खूप दिसून येत आहे कारण मानवाकडून जास्त प्रमाणात झाडे कापली जात आहेत, म्हणूनच जमिनीची धूप होत आहे, त्यामुळे आपल्याला अधिकाधिक झाडे लावावी लागतील आणि धूप थांबवावी लागेल.

मला पावसाळा ऋतू आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे पावसाळ्याच्या आगमनानंतर भारतात सणांची रेलचेल सुरू होते, भारतात पावसामुळे आणि त्यात येणाऱ्या सणांमुळे सर्वांना दुहेरी आनंद मिळतो आणि संपूर्ण वातावरण थंड, चैतन्यमय आणि मंत्रमुग्ध होऊन जाते.

पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर साजरे होणारे महत्वाच्या सणांमध्ये तीज, रक्षाबंधन आणि दिवाळी यांचा समावेश होतो.

पावसाळ्यामुळे, लोकांच्या संपूर्ण आयुष्यात आनंदाची लाट आलेली असते, म्हणून पावसाळा हा पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनासाठी जणू अमृत म्हणूनच काम करतो.

पावसाळ्यात शेतात वाढणाऱ्या हिरव्यागार पिकाचे सुंदर दृश्य अतिशय आल्हाददायक असते, आजूबाजूला हिरवळ पाहून प्रत्येकालाच मनःशांती मिळत असते.

प्राणी, पक्षी आपली मरगळ झटकून नवी सुरुवात करतात आणि पावसाळ्यामुळे सर्व प्राणीमात्रांना मिळणारा उष्णतेपासूनचा दिलासा याची काही कल्पनाच करता येत नाही.

पावसाळ्यात सर्व प्राणीमात्रांना आनंदी करण्याची ताकत आहे पण पावसाळ्याला सुद्धा आपण आनंदी करायला हवे, कसे? दुसरे काही केलं नाही तरी चालेल फक्त पावसाळ्यात पाणी साठवून तर इतर ऋतूमध्ये पाणी वाचवून आपण पावसाळ्याचा सन्मान केला पाहिजे.

आणखी वाचा : राजमाता जिजाऊ मराठी निबंध

मित्रांनो आजच्या लेखामधील विविध प्रकारातील पावसाळा या ऋतू वरील निबंध ( Essay on Rainy Season in marathi ) तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कळविण्यास विसरू नका,  तसेच आपल्या पाल्यांना, किंवा इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून हे निबंध जरूर शेअर करा.

स्वातंत्र्यदिन मराठी निबंध । Independence Day Essay in Marathi

मराठी महिन्यांची नावे | marathi months name, leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

My Favourite Teacher Essay in Marathi | My Best Teacher

My favourite teacher essay in marathi, माझे आवडते शिक्षक.

आमच्या शाळेत अनेक शिक्षक आहेत. सगळे शिक्षक खूप चांगले शिकवातात. शाळेतील प्रत्येक शिक्षकां विषयी आम्हाला आदर आहेच, पण माझे सर्वात आवडते शिक्षक म्हणजे काळे सर. काळे सर हे सर्वांचेच खूप आवडते शिक्षक आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत इतर शिक्षकांपेक्षा वेगळी आहे. ते आम्हाला गणित आणि इंग्रजी शिकवतात. काळे सर सातवी ते दहावीच्या मुलांना शिकवतात. जर मुलांना गणितात व इंग्रजीत काही येत नसेल तर त्या मुलांकडून सर अधिक लक्ष देतात आणि त्यांच्या कडून अधिक मेहनत करून घेतात. बऱ्याचदा काही जणांना शिक्षका विषयी थोडी भीती असते. पण काळे सरांच्या बाबतीत असे काही नाही. सर खूप गमती जमती करत शिकवायचे व त्यामुळे मुलांना ते सर्वच मुलांचे खूप आवडीचे शिक्षक आहेत. काळे सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा बऱ्याच जणांना खूप फायदा होतो. आमच्या शाळेत सातवी ते दहावी मधील विद्यार्थी इंग्रजी व गणितासाठी कधीही क्लासेस लावत नाहीत. त्यांच्या शिकवणीच्या पद्धतीमुळे मुलांना कधी अभ्यासाचा कंटाळा येत नाही. काळे सर खूप हुशार व बुद्धिमान आहेत.

आम्हाला आमचे शिक्षक इतके आवडतात की आम्ही त्यांचा तास कधी येईल याची वाट पाहत रहातो. काळे सर मनाने खूप चांगले आहेत त्यामुळे त्यांच्या जवळ सगळे आपल्या समस्या घेऊन जातात व सर त्यावर नक्कीच चांगला उपाय सांगतात. सर हे फक्त अभ्यासच करायला सांगत नाही तर ते खेळ पण खेळायला सांगतात. मुलांनी सगळ्या गोष्टीत हुशार असावे असे त्यांना वाटते. आमच्या शाळेत जेव्हा क्रीडास्पर्धा असतात तेव्हा सर आम्हाला वेगवेगळया खेळांची माहिती सांगतात. खेळांचे नियम ते आम्हाला समजून सांगतात. ते मुलांमधले सुप्त गुण ओळखून त्यांना त्या – त्या क्षेत्रात करियर करायला सांगतात. आणि ते त्या मुलांच्या पालकांना पण समजून सांगायचे कि अभ्यासा व्यतिरिक्त इतर ही अनेक क्षेत्रे आहेत जिथे मुलांची प्रगती होऊ शकते. बऱ्याच वेळा पालकांना समजावणे कठीण व्हायचे, पण स्वतःच्या हुशारीचा वापर करून सर त्यांचे म्हणणे बरोबर पटवून सांगायचे.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Teachers Day Speech in Marathi PDF

Adarsh shikshak nibandh / essay on teacher in marathi composition, related posts, 12 thoughts on “my favourite teacher essay in marathi | my best teacher”, leave a reply cancel reply.

माझा आवडता लेखक मराठी निबंध Essay on My Favorite Writer in Marathi

माझा आवडता लेखक मराठी निबंध Essay on My Favorite Writer in Marathi: हिंदीमध्ये बरेच थोर लेखक आहेत. प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती करून त्यांनी संपूर्ण जगात नाव कमावले आहे, परंतु त्या सर्वांमध्ये मला हिंदी कल्पित कथा अमर सम्राट मुंशी प्रेमचंदजी आवडतात.

प्रेमचंद जी लोकजीवनाचे आख्यायिका आहेत. त्यांनी शेतकरी, हरिजन आणि दलितांच्या जीवनावर आपली लेखणी चालविली. त्यांनी शेतकर्‍यांचे दु: ख, त्यांचे जीवन संघर्ष, जमीनदारांचा दडपशाही इत्यादी स्वाभाविक शिक्षित समाजासमोर ठेवल्या. यासह त्यांनी अंधश्रद्धा, निरक्षरता, करुणा, प्रेम आणि भारतीय शेतकऱ्यांच्या सहानुभूतीची खरी छायाचित्रेही सादर केली. अशा प्रकारे, प्रेमचंदजींचे साहित्य हे भारताच्या ग्रामीण जीवनाचा आरसा आहे.

कथा आणि कादंबऱ्या

प्रेमचंदजींच्या कथा सोप्या, रसाळ आणि मार्मिक आहेत. ‘कफन’, ‘बोध’, ‘ईदगाह’, ‘सुजान भगत’, ”नमक का दारोगा’, ‘शतरंज के खिलाड़ी”, ‘बडे घर की बेटी’, ‘दूध का दाम’ पुस की रात ‘इत्यादी कथांमध्ये प्रेमचंदजी तत्वज्ञानाची एक नैसर्गिक आणि मनोरंजक शैली दाखवतात. त्यांच्या कादंबऱ्याही अतुलनीय आहेत. गोदान हे शेतकर्‍यांच्या जीवनात एक महाकाव्य आहे. मध्यमवर्गीय समाजाचे मार्मिक चित्र ‘गबन’ मध्ये लिहिलेले आहे. ‘रंगभूमी’ ‘सेवासदन’, ‘निर्मला’ इत्यादी कादंबऱ्यांनी प्रेमचंदजी आणि त्यांची कला अजरामर केली आहे. खरंच, प्रेमचंदजींचे साहित्य वाचल्याने पुण्य आणि चांगली कामे विकसित होतात.

प्रेमचंदजींचे वैशिष्ट्य अद्वितीय आहे. कथा खूप नैसर्गिक आणि सुंदर आहे. त्यातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गतिशील मुहावरेची भाषा. गांधीजींच्या विचारांचा प्रेमचंदजींवर खूप परिणाम झाला. सत्याग्रह आणि असहकार चळवळीचा त्यांच्या निर्मितीवर खूप परिणाम झाला.

आपल्या सामाजिक जीवनातील आदर्शांचे प्रतिनिधित्व करणारे प्रेमचंदजींच्या साहित्यात राष्ट्रीय प्रबोधनाचा एक महान संदेश आहे. देशभक्तीच्या आदर्शांची झलक येथे आहे. गुलामगिरीला विरोध आणि देशाच्या उन्नतीसाठी प्रेरणा. त्यांची कलम नेहमीच जाती-वर्गीकरण किंवा उच्च जातीभेद आणि प्रांतवाद यासारख्या सामाजिक दुष्कृत्या दूर करण्याचा प्रयत्न करीत होती. साहित्य निर्मितीच्या माध्यमातून त्यांनी हिंदू व मुस्लिम यांच्या ऐक्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. साहित्यिकांसह ते एक महान समाजसुधारक देखील होते. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी त्यांच्या लेखणीने तलवारीचे काम केले.

प्रिय होण्याचे कारण

असा महान कथाकार आणि लोकजीवनाचा खरा साहित्यिक, प्रेमचंदजी हे माझे आवडते लेखक आहेत, तर आश्चर्य काय!

हे निबंध सुद्धा जरूर वाचावे :-

  • My Favorite Fruit Essay Mango: The King of Fruits | माझे आवडते फळ आंबा मराठी निबंध
  • माझे आवडते फूल गुलाब मराठी निबंध | Maze Avadte Ful Gulab Marathi Nibandh | My Favorite…
  • Saksharta che mahatva Essay | Saksharta che mahatva Nibandh | साक्षरतेचे महत्व निबंध मराठी.
  • Maze avadte thikan Essay In Marathi | My favorite tourist spot | माझे आवडते पर्यटन स्थळ निबंध मराठी

Marathi Essay

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!

infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध / my favourite teacher essay in marathi

  नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझे आदर्श शिक्षक मराठी निबंध |   my favourite teacher essay in marathi  निबंध सांगणार आहोत. या निबं धामध्ये शिक्षकाचे सुंदर वर्णन करण्यात आले आहे.

माझे आवडते शिक्षक मराठी निबंध |   my favourite teacher essay in marathi

My favourite teacher essay in marathi :मित्रांनो बालपण हे सर्वांसाठी रम्य आणि आनंददायी असतेच आणि त्यातही प्रत्येकाला  रमणीय वाटणारी असते ती आपली शाळा , आपली जीवाभावाची , आपुलकीची जागा म्हणजे  शाळा ., माझे आदर्श शिक्षक  मराठी   निबंध |   my favourite teacher essay in marathi .

कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला सुरेख आकार देण्याचे महान कार्य शिक्षक करतात.आई ही प्रत्येकाचा पहिला गुरू असते त्यानंतर  मला घडवण्याचे काम हे माझ्या शाळेने केले .

शाळेत  आपल्याला चांगले संस्कार दिले जातात हे  फक्त आणि फक्त आपल्या गुरुद्वारा आपल्या वंदनीय आदरणीय शिक्षकाद्वारे शक्य आहे. शालेय  जीवनात असतांना बऱ्याच शिक्षकांनी मला शिकवले आहे पण माझे आवडते शिक्षक म्हणजे पाटील सर आहे.

गुरुब्रह्म गुरूर्वविश्र्नी गुरुर्देवो महेश्वरा, गुरू साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नम:

पाटील सर हे माझे आवडते शिक्षक   आहे. ते   उंच आहे , गोरे   आहे.आणि ते कपाळावर नेहमी टिक्का लावत असते. त्यांचा स्वभाव हा नेहमीच हसरा , खेळकर शांत आणि गंमतीदार   आहे ते   नेहमी चक्काचक असे स्वच्छ इस्त्री केलेले पांढरे शुभ्र शर्ट आणि काळा पँट घालत असतात. 

त्यांचे बुट पण पॉलिश केलेले राहतात. हे सर्व त्यांची शिस्त. बघून आम्हाला पण योग्य आणि नीटनेटक राहण्याची सवय लागली. पाटील सर , आम्हाला विज्ञान तंत्रज्ञान , गणित आणि कॉम्प्युटर हे विषय शिकवतात. गणित आणि विज्ञान विषय म्हटले की सर्वांचा नाआवडते विषय असते पण , पाटील सरांच्या शिकवण्याच्या पद्धतीने ते विषय आम्हाला सर्वात सोपे वाटू लागले.

हे पण वाचा सूर्य उगवला नाही तर  

विज्ञान विषय शिकव तांना सर आम्हाला वेगवेगळे प्रयोग करून दाखवत असतात.आमच्या शाळेत दरवर्षी विज्ञान प्रदर्शनी असते , त्यात नेहमी पाटील सर आम्हाला प्रयोग बनवण्यात मदत करत असतात.एखादा सरांच्या मार्गदर्शना खाली मी बनवलेला प्रयोग हा राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सामील झाला.

 एवढच नव्हे तर त्यामध्ये मला प्रथम क्रमांक सुद्धा मिळाला . त्यांना विज्ञान या विषयातिल खूप ज्ञान आहे.त्यांना विज्ञान विषयातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माहीत असतात.ते नेहमी विज्ञा न मधील लागलेले शोध आम्हाला सांगत असतात.त्यामुळे आम्हाला विज्ञान या विषया बद्दल अधिक गोडी निर्माण झाली.

पाटील सर आम्हाला गणित सुद्धा शिकवतात.त्यांना गणितातील अनेक अशा युक्त्या माहिती आहे. त्यामुळे आमचे सर्वाचे गणितातील सूत्र आणि पाढे एखदम मुखपाट झाले आहे. आणि सर आम्हाला कम्प्युटर सुद्धा शिकवतात.शाळेत कोणालाही कम्प्युटरचा काही प्रश्न असेल , तर सर्वजण पाटील सरांचेच नाव सुचवतात.त्यांना कम्प्युटरचे अफाट ज्ञान आहे. 

कम्प्युटरच्या तासात सरांसोबत आमचा तास कसा जातो ते कळतच नाही.इतके आम्ही कम्प्युटरच्या विश्वात हरपून जातो.त्यांनी ई-लर्निंग द्वारे आमची शिक्षणाची गोडी अधिक वाढवली. ते सतत गरजू विद्यार्थ्यंना मदत करत असतात.त्यांना कधीही प्रश्न विचारला तर ते सांगतात.ते कधीही कोणत्याही विद्यार्थ्यावर रागवत नाही.

आमच्या शाळेला पाटील सरांनी स्वछ सुंदर शाळेचा पुरस्कार मिळवून दिला.अनेक गरीब विद्यार्थ्यंना ते आर्थिक मदत सुद्धा करतात.कोणतीही अपेक्षा न करता ते मनापासून ज्ञान दानाचे पवित्र कार्य करतात.त्यांनी मला फक्त पुस्तकी ज्ञान दिले नाही , तर माझ्या आयुष्याला आकार देण्याचे मोलाचे कार्य केले.अश्या पाटील सरांसारख्या अष्टपैलू शिक्षकाची आज समाजाला नितांत गरज आहे.

पाटील सर माझे आवडते शिक्षक आहे.अशा प्रेमळ कर्तव्यदक्ष , अष्टपैलू सरांना मी कधीच विसरणार नाही धन्यवाद.

मित्रांनो तुम्हाला माझे आवडते शिक्षक हा मराठी निबंध कसा वाटला , आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा.आणि आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करा.

टीप: या निबंधाचे शीर्षक खलील प्रमाणे असू शकते.  

  • essay on importance of teacher in marathi
  •   maza adarsh shikshak marathi nibandh
  •   maze guruji marathi nibandh  
  •  shikshak din marathi nibandh  

Team infinitymarathi

Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 0 टिप्पण्या, telegram group.

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • जुलै 2024 2
  • जून 2024 6
  • मे 2024 1
  • एप्रिल 2024 3
  • मार्च 2024 20
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 1
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 2
  • ऑगस्ट 2023 2
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 1
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 6
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions
  • World Languages
  • Secondary School

Essay in my favourite writer in marathi

afreenakbar05

New questions in World Languages

माझा आवडता छंद मराठी निबंध | my favorite hobby essay in marathi

मित्रांनो आज आपण माझा आवडता छंद वाचन (my favorite hobby essay in marathi) या विषयावर निबंध पाहणार आहोत हा निबंध सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या निबंधाला.

my favorite hobby essay in marathi

my favorite hobby essay in marathi

माझा आवडता छंद हा वाचन आहे. वाचन हा माझ्यासाठी एक अनमोल अनुभव आहे जो मला एक नवीन जगात घेऊन जातो. वाचन नेहमी माझं जीवन उजळ करतो आणि नवीन अनुभवासह माझे ज्ञान वाढवण्यास मदत करते. वाचन हे माझं वेळ घालवण्याच एक साधन असून ते मला अजून परिपक्व बनवण्यास मदत करत.

मी जेव्हा जेव्हा पुस्तक वाचत असतो तेव्हा माझ्या मनात एक वेगळा रोमान्स भरलेला असतो. प्रत्येक नवीन पुस्तक, नवीन कथा नवीन लेखक एक नवीन अनुभव सांगत असतो. मी वाचनासाठी माझ्या एका शांत खोलीत बसतो आणि त्यात वसंत ऋतु मनाला भावूक करणारा असतो. मला प्रत्येक शब्द एका वेगळ्या कल्पनेच्या जगात घेऊन जातो.

वाचन करताना मला वेगवेगळ्या कल्पनांचा परिचय होतो आणि दृष्टांत समजून घेण्याची संधी मिळते. प्रत्येक पुस्तक एक नवीन विचार आणि नवीन सराव जागृत करते आणि मला समजून घेण्याची आणि विचार करण्याची संधी देते. वाचन हे माझ्या मनाला ते तीक्ष्ण आणि सक्रिय ठेवते.

वाचन नुसतं एक छंद नसून ते माझ्यासाठी एक मंथन आहे. प्रत्येक पुस्तक एक नवीन गोष्ट शिकवते आणि मला एक चांगला माणूस बनवते. वाचन करताना मला स्वतःला समजून घेण्याची आणि दृष्टी विकसित करण्याची संधी मिळते.

याशिवाय वाचनामुळे मला एक वेगळाच आनंद मिळतो प्रत्येक पुस्तक अनोख्या जगाकडे घेऊन जातं जिथे मी स्वतःला हरवून बसतो. वाचन करून मी माझ्या वेदना विसरून एक वेगळे जग शोधत असतो.

वाचन एक असा छंद आहे जो मला नेहमी आनंद ठेवतो आणि मला स्वप्न पाहण्याची संधी देतो. शेवटी वाचन हा माझ्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

मित्रांनो आजचा माझा आवडता छंद मराठी निबंध आपल्याला नक्कीच आवडला असेल तर तुम्हाला अजून कोणत्या विषयावर निबंध हवा असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही लवकरच लवकर तो ब्लॉगवर प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू.

मित्रांनो आमच्या ब्लॉगवर आम्ही रोज नवनवीन माहिती पोस्ट करत असतो. रोज नवनवीन माहिती वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला बुकमार्क 📑 करायला विसरू नका. धन्यवाद

Related Posts

2 thoughts on “माझा आवडता छंद मराठी निबंध | my favorite hobby essay in marathi”

Duskal grust padlela pausa

Thanks for the essay

Leave a Comment Cancel reply

Clickcease

MY FAVOURITE TEACHER ESSAY IN MARATHI | ESSAY ON MEMORIES OF SCHOOL LIFE IN MARATHI

MY FAVOURITE TEACHER ESSAY IN MARATHI शालेय जीवनातील आठवणी, माझे आवडते शिक्षक, माझा आवडता मित्र किंवा मैत्रीण हे विषय आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचे असतात. या अश्या आठवणी असतात ज्या आपल्याला आयुष्य भर पुरतात. म्हणून आपल्यासाठी सादर आहेत या विषयावर मराठी मध्ये निबंध.

Table of Contents

शालेय जीवनातील आठवणी | SCHOOL LIFE MEMORIES IN MARATHI

शालेय जीवन हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि आनंददायी काळ असतो. शाळेत घालवलेले दिवस, मित्रमंडळी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांच्या आठवणी नेहमीच आपल्याला हसवतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी भावूक देखील करतात. शालेय जीवनातील काही अविस्मरणीय आठवणींवर नजर टाकू या.

पहिला दिवस शाळेत: शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विशेष असतो. आईवडिलांसोबत शाळेत जाणे, नवीन बॅग, नवीन पुस्तके आणि नवीन गणवेश यांचा उत्साह काही वेगळाच असतो. पहिल्यांदा वर्गात प्रवेश करताना झालेली हुरहूर, शिक्षकांनी ओळख करून घेताना दिलेला आत्मविश्वास, आणि नव्या मित्रांसोबत बनलेली पहिलीच मैत्री ही आठवण आयुष्यभर लक्षात राहते.

वार्षिक स्नेहसंमेलन: शाळेतले वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खास पर्वणी. या दिवसासाठी सर्व विद्यार्थी खूप उत्सुक असतात. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, नाटके, गाण्यांची स्पर्धा या सर्व उपक्रमात सहभागी होणे आणि आपले कौशल्य दाखवणे हे खूपच रोमांचक असते. याच वेळी केलेल्या रिहर्सल्स आणि सराव सत्रे देखील खूप मजेशीर असतात.

शालेय सहली: शालेय सहली म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदाचा कळस. सहलीला जाण्याचा आनंद, बसमध्ये केलेला मजा-मस्ती, मित्रांसोबत खेळलेले खेळ, आणि नवीन ठिकाणे पाहण्याचा आनंद हे सगळं काही खास असतं. या सहलीमध्ये झालेल्या गप्पा-गोष्टी, गाण्यांचे कार्यक्रम आणि खेळ यांची आठवण नेहमीच ताज्या राहतात.

परीक्षांचे दिवस: परीक्षांचे दिवस हे ताणतणावाचे असतात पण ते देखील अविस्मरणीय असतात. परीक्षेच्या आधीचा अभ्यास, रात्रभर जागून केलेला अभ्यास, एकमेकांना प्रश्न विचारून घेतलेली तयारी आणि शेवटी परीक्षेच्या दिवशी मिळालेला अनुभव हे सर्व खूपच खास असतं. परीक्षेनंतरची सुट्टी ही सर्वांसाठी खूपच आनंदाची असते.

शिक्षकांच्या आठवणी: शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्यांचे शिकवण्याचे तंत्र ही शालेय जीवनातील महत्त्वाची आठवण असते. त्यांच्या शिकवण्यातील खास पद्धत, शिस्तीचे धडे, आणि त्यांनी दिलेली प्रेरणा हे सर्व विद्यार्थ्यांच्या मनात नेहमीच रुजलेले असते. शिक्षकांनी घेतलेल्या गोष्टींच्या गोष्टी आणि शिकवण्यातील मजेदार किस्से नेहमीच आठवतात.

खेळ आणि खेळाचे दिवस: शाळेतले खेळ आणि खेळाचे दिवस खूपच मजेशीर असतात. मैदानावर खेळलेले क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, कबड्डी यासारखे खेळ आणि त्यातील स्पर्धा या सर्वांची आठवण नेहमीच आनंद देणारी असते. खेळांमधील विजयाचा आनंद आणि पराभवातील शिकवण हे दोन्ही महत्त्वाचे असते.

शाळेतील स्नेह आणि मैत्री: शालेय जीवनातील स्नेह आणि मैत्री या सर्वांत खास आठवणी असतात. मित्रांसोबत केलेले मस्ती, त्यांच्यासोबत घालवलेले वेळ, एकत्र अभ्यास केलेल्या रात्री, आणि त्यांच्या सोबतच्या गप्पा-गोष्टी या सर्व आठवणी मनात नेहमीच ताज्या राहतात.

शालेय जीवनातील या सर्व आठवणी मनात नेहमीच घर करून राहतात. या आठवणींमुळे आपल्याला आपल्या शाळेच्या दिवसांची आठवण येते आणि त्या दिवसांचे मोल कळते. शालेय जीवन हेच खरे सोनेरी दिवस असतात, ज्यांची आठवण नेहमीच आपल्या हृदयात जपलेली असते.

माझे आवडते शिक्षक | MY FAVOURITE TEACHER ESSAY IN MARATHI

शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि शिकवणुकीने विद्यार्थ्यांचे भविष्य घडते. माझ्या शाळेतही अनेक गुणी शिक्षक होते, परंतु त्यांपैकी एक शिक्षक माझ्या मनात विशेष स्थान मिळवून गेले. ते म्हणजे आमचे गणिताचे शिक्षक, श्री. देशमुख सर.

देशमुख सरांचा स्वभाव: देशमुख सरांचा स्वभाव खूपच प्रेमळ आणि समजूतदार होता. ते विद्यार्थ्यांच्या समस्यांना ऐकून घेत आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देत. त्यांचा शिकवण्याचा पद्धत अतिशय अनोखी आणि प्रभावी होती. त्यांनी कधीही कठोरपणा न करता आम्हाला शिकवले. त्यांच्या शिकवणुकीमुळे आम्हाला गणित विषय सोपा आणि आनंददायी वाटू लागला.

शिकवण्याची पद्धत: देशमुख सरांची शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी होती. ते आम्हाला गणिताचे संकल्पना सोप्या भाषेत समजावत. त्यांनी कधीही धडाधड विषय शिकवला नाही, तर प्रत्येक गोष्ट तल्लीनतेने आणि समर्पक उदाहरणे देऊन शिकवली. त्यामुळे आम्हाला गणितातील प्रत्येक संकल्पना नीट समजली. त्यांचा विशेष लक्ष हा विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेवर असे आणि त्यांनी त्या शंकांचे निरसन केले.

प्रेरणा आणि मार्गदर्शन: देशमुख सर फक्त गणित शिकवण्यावरच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावरही लक्ष केंद्रित करत. त्यांनी आम्हाला अभ्यासाबरोबरच शिस्त, आत्मविश्वास, आणि परिश्रमाचे महत्त्व शिकवले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी आम्हाला नेहमीच प्रोत्साहन मिळाले. ते नेहमी म्हणायचे, “यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि समर्पण हे महत्त्वाचे आहेत.”

व्यक्तिगत लक्ष: देशमुख सर प्रत्येक विद्यार्थ्याला व्यक्तिगत लक्ष देत. त्यांनी आमच्या प्रत्येक समस्येला समजून घेतले आणि त्या सोडवण्यासाठी मदत केली. ते आमच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक जीवनातील समस्या सोडवण्यात आम्हाला नेहमीच मदत करत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी मोकळेपणाने बोलता येत असे आणि आमचा आत्मविश्वास वाढला.

शाळेबाहेरील अनुभव: देशमुख सर फक्त शाळेतील शिकवणुकीपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी आम्हाला विविध सहलींना नेले, ज्या ठिकाणी आम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी आम्हाला खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी होऊ शकलो.

देशमुख सरांचे मार्गदर्शन आणि शिकवणूक माझ्या जीवनात अमूल्य ठरली आहे. त्यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाला घडवण्यास मदत केली आणि मला जीवनातील मूल्यांची जाण करून दिली. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी आणि शिकवण्याच्या पद्धतीने मला जीवनात यशस्वी होण्याची दिशा मिळाली. त्यामुळे, देशमुख सर हे माझ्या आवडते शिक्षक आहेत आणि त्यांच्याबद्दलची आदरभावना नेहमीच माझ्या मनात राहील.

माझी सर्वोत्तम शाळा | MY SCHOOL ESSAY IN MARATHI

शाळा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. माझ्या शालेय जीवनातील एक अप्रतिम अनुभव म्हणजे माझी सर्वोत्तम शाळा. माझ्या शाळेचे नाव आहे ‘विद्या निकेतन’. ही शाळा केवळ शिक्षणाच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर सर्वांगीण विकासासाठीही प्रसिद्ध आहे.

विद्या निकेतन शाळेचा परिसर अत्यंत सुंदर आणि स्वच्छ आहे. शाळेच्या इमारतीचे वास्तुशिल्प आकर्षक आहे आणि त्यामध्ये मोठे मैदान, खेळाचे क्षेत्र, आणि बाग आहेत. शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे आणि फुले लावलेली आहेत ज्यामुळे परिसर सदैव ताजेतवाने वाटतो. शाळेच्या वर्गखोल्या प्रशस्त आणि आधुनिक सुविधांनी युक्त आहेत.

विद्या निकेतन शाळेतील शिक्षकवर्ग अत्यंत गुणवान आणि अनुभवी आहे. ते विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच देत नाहीत तर त्यांना जीवनाचे धडेही शिकवतात. त्यांच्या शिक्षण पद्धतीमुळे आमच्या शाळेचे निकाल नेहमीच उत्कृष्ट असतात. शिक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांचे निराकरण करण्यात तत्पर असतात. त्यांच्या मृदु स्वभावामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे कोणत्याही समस्येसाठी जाणे सोपे वाटते.

शाळेत विविध सहशालेय उपक्रमांचा देखील समावेश आहे. वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी, नाट्यस्पर्धा अशा विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळतो. शाळेच्या क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकतात.

विद्या निकेतन शाळेचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असते. त्यांनी शाळेच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. शाळेच्या संगणक कक्षात अद्ययावत संगणक आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येतो.

शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक मैत्रीपूर्ण वातावरण असते. शाळेतील शिस्तबद्धता आणि सुसंवादामुळे शाळा एक परिवारासारखी वाटते. विद्यार्थी एकमेकांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात. शाळेतील वातावरणामुळे विद्यार्थी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रेरित होतात.

माझ्या शाळेने मला केवळ शैक्षणिक ज्ञानच दिले नाही तर जीवनाचे मौल्यवान धडेही शिकवले. विद्या निकेतन शाळेतील माझे अनुभव माझ्या जीवनात नेहमीच प्रेरणादायी राहतील. या शाळेने मला एक चांगला नागरिक घडवण्यासाठी जे काही दिले आहे, त्याबद्दल मी सदैव आभारी राहीन. माझी शाळा म्हणजे माझ्या जीवनातील एक सुवर्ण पर्व आहे.

SIP CALCULATOR – CLIK HERE

माझा सर्वोत्कृष्ट मित्र | MY BEST FRIEND ESSAY IN MARATHI

जीवनात मित्रांचा महत्त्वाचा वाटा असतो. मित्र म्हणजे जीवनाचा सहारा, आनंदाचा साथी, आणि दुःखात दिलासा देणारा व्यक्ती. माझ्या आयुष्यातही एक असा मित्र आहे जो माझा सर्वोत्कृष्ट मित्र आहे. त्याचे नाव आदित्य आहे. आदित्य आणि माझी मैत्री अत्यंत खास आहे, आणि तो माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

आदित्य अत्यंत मनमिळाऊ आणि समजूतदार आहे. त्याची सर्वांत मोठी खूबी म्हणजे तो नेहमीच हसतमुख राहतो आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवतो. आम्ही शाळेत एकत्र आहोत आणि अनेक उपक्रमांमध्ये आम्ही दोघेही सहभागी होतो. त्याच्या विनोदबुद्धीमुळे तो आमच्या वर्गातील सगळ्यांचा लाडका आहे.

आदित्य आणि माझ्यात अनेक साम्य आहेत, म्हणूनच आमची मैत्री अधिक घट्ट आहे. आम्ही एकत्र खेळतो, अभ्यास करतो आणि एकमेकांच्या सोबत वेळ घालवतो. त्याच्या सोबत वेळ घालवताना कधीही कंटाळा येत नाही. त्याच्याकडून मी अनेक गोष्टी शिकतो, विशेषतः कष्ट करण्याची आणि सकारात्मक राहण्याची सवय.

आदित्य एक उत्तम श्रोता आहे. माझ्या समस्यांना तो नेहमीच शांतपणे ऐकतो आणि योग्य सल्ला देतो. त्याची हेवेदावे न करता मदत करण्याची वृत्ती मला नेहमी प्रेरणा देते. तो नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहतो, त्यामुळे मी कोणत्याही संकटाचा सामना करण्यास सक्षम असतो.

आमच्या मैत्रीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांच्या गरजांना समजून घेण्याची क्षमता. आदित्य मला नेहमीच प्रोत्साहित करतो आणि माझ्या यशात आनंद मानतो. आम्ही एकमेकांच्या यशात आणि अपयशातही सोबत असतो. त्याच्या सहवासात मला आत्मविश्वास आणि आनंद मिळतो.

आदित्यच्या व्यक्तिमत्त्वात प्रामाणिकपणा आणि सचोटी यांचा समावेश आहे. तो नेहमीच सत्य बोलतो आणि खोटेपणापासून दूर राहतो. त्याची प्रामाणिकता मला नेहमीच प्रेरित करते. त्याच्या या गुणांमुळे त्याचे सगळीकडे आदर केले जाते.

माझ्या आयुष्यात आदित्यचे महत्त्व अतुलनीय आहे. तो फक्त माझा मित्र नाही तर माझा सखा, सल्लागार आणि प्रेरणास्त्रोत आहे. त्याच्या सहवासात मी माझ्या आयुष्याचे सर्वांत सुंदर क्षण अनुभवतो. आमची मैत्री अशीच सदैव कायम राहील, अशी आशा करतो. आदित्यसारखा मित्र मिळाल्यामुळे मी खरोखरच भाग्यवान आहे.

वाढदिवसाच्या शुभेछा मराठीत बघण्यासाठी येथे – क्लिक करा

माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favourite Season Essay in Marathi

My Favourite Season Essay in Marathi माझा आवडता ऋतू मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांचाच कोणता ना कोणता आवडता ऋतू असतो आणि ऋतू हे दरवर्षी बदलत असतात आणि दरवर्षी उन्हाळा , पावसाळा आणि हिवाळा येतो आणि हे तीन ऋतूंचे प्रकार आहेत. आपल्यामधील प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी ऋतू आवडत असती आणि आपण तो ऋतू येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. अनेकांना जरी पावसाळा किंवा थंडी हा ऋतू आवडत असला तरी मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो कारण मला असे वाटते कि उन्हाळ्या सारखा कोणताच ऋतू नाही, कारण उन्हाळा म्हंटले कि आनंदायी वातावरण आणि याच ऋतू मध्ये आपल्याला मजा मस्ती देखील करायला मिळते.

माझा आवडता ऋतू मराठी निबंध – My Favourite Season Essay in Marathi

माझा आवडता ऋतू उन्हाळा निबंध – essay on summer season in marathi.

उन्हाळा हा असा ऋतू आहे ज्यामध्ये वातावरण हे स्वच्छ असते आणि परंतु थोडे उन्हाळ्यामध्ये गरम जास्त होते परंतु त्याचा आपल्याला त्रास होत नाही. उन्हाळा हा ऋतू स्त्तीचा ऋतू म्हणून देखील ओळखला जातो कारण बहुतेक शाळेमध्ये किंवा कॉलेज मध्ये मार्च महिन्यामध्ये वार्षिक परीक्षा होतात आणि मुलांना एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुट्टी पडते त्यामुळे उन्हाळा हा सुट्टीचा ऋतू म्हणून ओळखला जातो.

आणि उन्हाळ्यामध्ये मुले सर्व वार्षिक अभ्यास संपल्यामुळे निवांत असतात आणि तसेच जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यामध्ये निवांत असतात. तसेच उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्टी असल्यामुळे घरातील महिलांची सुध्दा जास्त धावपळ होता नाही. अश्या प्रकारे सर्व बाजूंनी उन्हाळा हा ऋतू खूप फायदेशीर आहे.

उन्हाळा या ऋतूमध्ये जास्त प्रमाणात उष्णता असल्यामुळे ह्या ऋतूमध्ये लोक शक्यतो गार पदार्थ खातात आणि गार पेय पितात जसे कि वेगवेगळ्या फळांचा रस, दही, ताक, नाचण्याची आंबील, लस्सी यासारखे गार पेय पिण्यावर आपण जास्त भर टाकतो कारण उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात उष्ण हवामान असते आणि त्यावेळी आपल्याला शरीरामध्ये गार पणा राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गार पदार्थ प्यावे लागतात तसेच आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आईसस्क्रीम , स्मुदी, ब्राऊनी यासारखे अनेक पदार्थ देखील खातो आणि एक कारण आहे.

ज्यामुळे मला उन्हाळा हा ऋतू खूप आवडतो. उन्हाळ्यामध्ये आपण सफरचंद , संत्री , पेरू , मोसंबी , चिक्कू आणि कलिंगड यासारखी फळे खायला खूप छान लागतात आणि कलिंगड तर खायला सुरुवात केले कि खरा उन्हाळा सुरु झाला असे वाटते. तसेच उन्हाळ्यामध्ये आमच्या घरी काकडीची कोशिंबीर , टोमॅटो किंवा दही कांदा बनवतात जेणे करून आपले पोट शांत राहील.

अश्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ बनवून आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. उन्हाळा ऋतू मला खाण्याचेवेगवेगळे पदार्थ खायला मिळतात म्हणून फक्त आवडत नाही तर उन्हाळा हा ऋतू मला शाळेला सुट्टी असते म्हणून देखील आवडायचा कारण उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी – मार्च महिन्यामध्ये शक्यतो सर्वांच्या वार्षिक परीक्षा आटपून सर्वांना सुट्टी पडलेली असायची.

आणि आम्हाला देखील सुट्टी असायची त्यामुळे आम्ही काही दिवसासाठी तरी शाळेतील वेगवेगळ्या गोष्टींच्यापासून मोकळे झालेलो असायचो कारण वार्षिक परीक्षा झाल्यामुळे अभ्यासाचे कोणतेच टेन्शन असायचे नाही. त्यामुळे निवांत दिवसभर खेळता यायचे तसेच मित्रांच्या सोबत मज्जा – मस्ती करायला मिळायची.

खेडे गावामध्ये पहिले तर उन्हाळ्यामध्ये मुलांचे नदीला किंवा विहिरीला पोहायला जाणे हे ठरलेले असते आणि खेडे गावातील मुले हि सकाळी आणि संध्याकाळी अशी दोन वेळा अंघोळ करण्यासाठी जातात तसेच शहरातील मुले देखील स्विमिंग टँक मध्ये जाऊन पोहण्याची मजा घेतात. अश्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण अनादी राहू शकतो.

उन्हाळ्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे फिरायला जाने, असे अनेक लोक आहेत जे उन्हाळा सुट्टी मध्ये फिरायला कोठे ना कोठे तरी फिरायला जातात. फिरायला जाणे हा उन्हाळयामधील आमचा आवडता उपक्रम आहे कारण कोणत्याही ठिकाणी गेले कि तेथील माहिती मिळते आणि आपल्याला वेगळ्या ठिकाणी गेल्याचा फील येतो आणि कोठे तरी प्रेक्षणीय स्थळी फिरायला शक्यतो लोक उन्हाळ्यामध्ये जातात

कारण उन्हाळ्यामध्ये वातावरण खूप स्वच्छ असते आणि तसेच उन्हाळ्यामध्ये लोक निवांत असतात तसेच मुलांना देखील सुट्ट्या असतात त्यामुळे घरातील सगळी मंडळी मिळून फिरायला जाण्यासाठी हा एक उत्तम ऋतू आहे. उन्हाळ्यामध्ये लोक अश्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात जसे कि समुद्र किनारा, वॉटर पार्क, नैसर्गिक ठिकाणे, धबधबे अश्या गार वाटणाऱ्या ठिकाणी फिरायला जातात.

उन्हाळा हा ऋतू बघायला गेला तर सगळ्या दृष्टीने तसा चांगला आहे. ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये स्त्रियांची खूप धावपळ चालू असते कारण ग्रामीण भागातील नाहुतेक स्त्रिया उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे, पापड, लोणचे बनवून ठेवतात जेणेकरून ते थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये खाता यावे.

उन्हाळ्यामध्ये आपण अनेक वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो तसेच शाळेपासून २ महिने सुट्टी असल्यामुळे आपण आपले वेगेगले छंद जोपासू शकतो. उन्हाळा हा जास्त उष्ण असल्यामुळे गरम होते आणि म्हणून लोक उन्हाळ्यामध्ये शक्यतो सुती कपडे, पातळ कपडेच परिधान करतात तसेच उन्हाळ्यामध्ये थंड हवेच्या प्रेक्षणीय स्थळांच्या ठिकाणी खूप गर्दी असते. म

ला उन्हाळा आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे उन्हाळा या ऋतूमध्ये आंबे लागायला सुरुवात होते आणि मला हापूस आंबा खूप आवडतो आणि हा हापूस आंबा मार्च नंतर बाजारामध्ये यायला सुरुवात होते आणि हापूस आंबा खूप आवडत असल्यामुळे आम्ही घरातील सर्व व्यक्ती आंब्याच्या सिजनमध्ये हापूस आंबे मनसोक्त खातो.

तसेच उन्हाळ्यामध्ये कच्चे आंबे लागतात आणि त्यापासून बनवलेला आंब्याचा करम, पन्हे आणि इतर पदार्थ देखील खूप आवडतात. त्याचबरोबर उन्हाळा ऋतूमध्ये कोकण भाग हा देखील खूप चांगल्या प्रकारे बहरलेला असतो आणि कोकणामध्ये सगळीकडे हिरवीगार झाडी असते तसेच करवंद, काजू यासारखी फळे देखील उन्हाळ्यामध्ये खायला मिळतात म्हणजेच या प्रकारचा कोकण मेवा आपल्याला उन्हाळ्यामध्ये खायला मिळतो.

तसेच कोकण भाग हा गार झाडांच्या गर्दीने भरलेला असतो आणि कोकणामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्यामुळे कोकण भागामध्ये पर्यटकांची देखील खूप गर्दी पाहायला मिळते. अश्या प्रकारे एकूणचा उन्हाळा हा महिना सगळ्याच गोस्तीन्च्यासाठी फायदेशीर असतो तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टींचा आनंद घेता येतो आणि उन्हाळा हा असा ऋतू आहे जो आपल्याला मनोरंजक वाटतो.

आम्ही दिलेल्या my favourite season essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर माझा आवडता ऋतू मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite season in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि summer essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

IMAGES

  1. माझा आवडता लेखक साने गुरुजी My Favourite Writer Essay in Marathi इनमराठी

    my favourite writer essay in marathi

  2. माझा आवडता लेखक मराठी निबंध, Essay On My Favorite Writer in Marathi

    my favourite writer essay in marathi

  3. Marathi Essay

    my favourite writer essay in marathi

  4. माझे आवडते लेखक

    my favourite writer essay in marathi

  5. Marathi Nibandh Lekhan || Essay writing Marathi || best handwriting in Marathi

    my favourite writer essay in marathi

  6. My Favourite Book Essay In Marathi

    my favourite writer essay in marathi

VIDEO

  1. Favourite author essay I My favourite author

  2. माझा आवडता खेळाडू महेंद्र सिंग धोनी या विषयावर निबंध

  3. लोकमान्य टिळक निबंध सोप्या मराठी भाषेत

  4. Why Dostoevsky is my Favourite Author

  5. Favourite author essay I The best online essay writer

  6. Who Is Dostoevsky?

COMMENTS

  1. माझा आवडता लेखक मराठी निबंध, Essay On My Favorite Writer in Marathi

    माझा आवडता लेखक मराठी निबंध, Essay On My Favorite Writer in Marathi. लेखक होण्यासाठी एखाद्याला उत्कृष्ट इंग्रजी बोलता आले पाहिजे असे काही नाही; हे विधान आधुनिक काळातील लेखक ...

  2. माझा आवडता लेखक साने गुरुजी My Favourite Writer Essay in Marathi

    My Favourite Writer Essay in Marathi - Maza Avadta Lekhak Essay in Marathi Language माझा आवडता लेखक साने गुरुजी आज आपण या लेखामध्ये माझा आवडता लेखक या विषयावर निबंध लिहिणार आहोत.. भारतीय लेखन ...

  3. माझ्या आवडत्या शिक्षिका वर मराठी निबंध Essay On My Favorite Teacher In

    Essay On My Favorite Teacher In Marathi माझी आवडत्या शिक्षिका, निकिता कडू, जुन्या मोहिनीत मिसळलेल्या समकालीन उर्जेने वर्गात रंग भरते.

  4. 100+ मराठी विषयावरील निबंध

    Marathi Essay Topics : मित्रांनो आपल्या शाळा कॉलेजांमध्ये निबंध लेखन हा ...

  5. माझा आवडता छंद वर मराठी निबंध Essay On My Favorite Hobby In Marathi

    Essay On My Favorite Hobby In Marathi फोटोग्राफी हा माझा छंद आहे. हा एक कला प्रकार आहे जो मला वेळ गोठवू देतो, क्षण रेकॉर्ड करू देतो आणि कथा सांगू देतो. माझ्या

  6. माझा आवडता छंद वाचन वर मराठी निबंध Essay On My Favorite Hobby Is

    माझा आवडता छंद वाचन वर मराठी निबंध Essay On My Favorite Hobby Is Reading In Marathi माझा आवडता छंद वाचन वर मराठी निबंध Essay on My Favorite Hobby Is Reading in Marathi (100 शब्दात). माझे आवडते छंद वाचन, वाचन हे ...

  7. माझे आवडते पुस्तक निबंध, My Favourite Book Essay in Marathi

    माझे आवडते पुस्तक मराठी निबंध, My Favourite Book Essay in Marathi. पुस्तके लिखित आणि व्यवस्था केलेल्या स्वरूपात विविध विषय आणि विषयांशी संबंधित विविध माहिती आणि तथ्यांचा ...

  8. माझे आवडते पुस्तक निबंध मराठी My Favourite Book Essay In Marathi

    माझे आवडते पुस्तक निबंध मराठी My Favourite Book Essay In Marathi. आपल्याला अशी एकही यशस्वी व्यक्ती सापडणार नाही ज्यांनी बरीच पुस्तके वाचलेली नसेल.

  9. माझा आवडता ऋतू (पावसाळा) मराठी निबंध

    या लेखात आपण माझा आवडता ऋतू (My Favorite Season Essay in Marathi) या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत.

  10. My Favourite Teacher Essay in Marathi

    My Favourite Teacher Essay in Marathi माझे आवडते शिक्षक आमच्या शाळेत अनेक शिक्षक आहेत. सगळे शिक्षक खूप चांगले शिकवातात. शाळेतील प्रत्येक शिक्षकां विषयी आम्हाला आदर आहेच, पण ...

  11. माझा आवडता लेखक मराठी निबंध Essay on My Favorite Writer in Marathi

    माझा आवडता लेखक मराठी निबंध Essay on My Favorite Writer in Marathi: हिंदीमध्ये बरेच ...

  12. माझा आवडता खेळ

    My Favourite Game Cricket Essay in Marathi - माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध. क्रिकेट ...

  13. माझे आवडते पुस्तक निबंध My Favourite Book Essay in Marathi

    My Favourite Book Essay in Marathi माझे आवडते पुस्तक निबंध आज आपण या लेखामध्ये माझे आवडते पुस्तक (my favourite book) या विषयावर निबंध लिहिणार आहोत. जगामध्ये

  14. माझे आवडते शिक्षक मराठी निबंध / my favourite teacher essay in marathi

    नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझे आदर्श शिक्षक मराठी निबंध | my favourite teacher essay in marathi निबंध सांगणार आहोत. या निबं धामध्ये शिक्षकाचे सुंदर वर्णन करण्यात आले ...

  15. माझा आवडता मित्र वर मराठी निबंध Essay On My Favourite Friend In Marathi

    माझा आवडता मित्र वर मराठी निबंध Essay on My Favourite Friend In Marathi माझा आवडता मित्र वर मराठी निबंध Essay on My Favourite Friend in Marathi (100 शब्दात). माझा सर्वात चांगला मित्र वैभव याचे माझ्या ...

  16. essay in my favourite writer in marathi

    Find an answer to your question essay in my favourite writer in marathi

  17. माझा आवडता छंद वाचन निबंध, My Favourite Hobby Reading Essay in Marathi

    माझा आवडता छंद वाचन निबंध मराठी, my favourite hobby reading essay in Marathi. Maza avadta chand vachan nibandh Marathi हा लेख सर्व वर्गांतील उपयोगी आहे.

  18. माझा आवडता छंद मराठी निबंध

    मित्रांनो आज आपण माझा आवडता छंद वाचन (my favorite hobby essay in marathi) या विषयावर ...

  19. माझा आवडता अभिनेता वर मराठी निबंध Essay On My Favorite Actor In Marathi

    माझा आवडता अभिनेता वर मराठी निबंध Essay On My Favorite Actor In Marathi माझा आवडता अभिनेता वर मराठी निबंध Essay on My Favorite Actor in Marathi (100 शब्दात). भारतीय चित्रपट जगतात, शाहरुख खान त्याच्या ...

  20. माझा आवडता ऋतू मराठी निबंध

    माझा आवडता ऋतू मराठी निबंध, वसंत ऋतू मराठी निबंध, वसंत ऋतू, ऋतूंची नावे my favorite season essay in marathi - मराठी निबंध दाखवा

  21. My Favourite Teacher Essay in Marathi

    my favourite teacher essay in marathi शालेय जीवनातील आठवणी, माझे आवडते शिक्षक, माझा आवडता मित्र किंवा मैत्रीण हे विषय आपल्या आयुष्यातील खूप महत्वाचे असतात.

  22. माझा आवडता ऋतू मराठी निबंध My Favourite Season Essay in Marathi

    My Favourite Season Essay in Marathi माझा आवडता ऋतू मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये माझा आवडता ऋतू या विषयावर निबंध लिहिणार आहोत. आपल्या सर्वांचाच कोणता ना